सप्तपदी

धर्म शास्त्रानुसार मनुष्य जिवनाचे सोळा प्रमुख़ संस्कार सांगितले आहेत.त्यातील सग़ळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह. वधू-वराचे जीवन सुखी व्हावे यासाठी सात वचन घेतले जातात. होमाच्या उत्तरेकडे मांडलेल्या तांदुळाच्या सात राशींवरून वराने वधूला चालवायचे असते. एकेका राशीवर एकेक पाऊल – व तेही उजवे पाऊल – ठेवायचे. ही सात पावले म्हणजेच सप्तपदी. त्यानंतरच विवाह संस्कार पूर्ण होतो.

ठिकाण आणि दक्षिणा:
[trx_sc_table type=”default” align=”none” width=”100%” title_style=”default” title_align=”default” title=”” subtitle=”” description=”” link=”” link_text=”” link_image=”” id=”” class=”” css=””]

1 गुरुजी
डोंबिवली 1100/-
ठाणे ते दादर 2100/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 2100/-
टिटवाळा ते कसारा 2100/-
बदलापूर ते कर्जत 2100/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 500/-

[/trx_sc_table]

सप्तपदी

पूजा बुक करा